वेळ गेली कि सगळं काही बिघडतं नाही,
कधी कधी सर्व सुरळीत होण्यासाठी वेळ जाऊ द्यावा लागतो |१|
सरळ रेषे प्रमाणे आयुष्यात सगळ्या गोष्टी घडत गेल्या तर ते कसलं आलंय आयुष,
रहस्य तर चाक्राव्युह्चा प्रवास केल्यावरच उलघडतो |
सुखानंतर दुःख येते आणि दुखानंतरच सुखं,
म्हणून कधी कधी सर्व सुरळीत होण्यासाठी वेळ जाऊ द्यावा लागतो |२|
दु:खाचं डोंगर कितीही कोसळं तरी थबकून चालणार नाही,
लांबचा पल्ला गाटायचा आहे, अर्ध्या वाटी थकून चालणार नाही |
कोंबड किती हि झाकलं तरी सुर्य हा उगवतोच,
म्हणून कधी कधी सर्व सुरळीत होण्यासाठी वेळ जाऊ द्यावा लागतो |३|
अपयशाच्या काळोखात आयुष असह्य वाटू लागते,
कधी कधी तर आपल्या अस्तित्वावरच प्रश्न चिन्ह उगवतात |
भरती नंतर आहोटी आणि आहोटी नंतर पुन्हा भरती या निसर्गाच्या नियमास कोणीच अपवाद नसते,
म्हणून कधी कधी सर्व सुरळीत होण्यासाठी वेळ जाऊ द्यावा लागतो |४|
-SR.
कधी कधी सर्व सुरळीत होण्यासाठी वेळ जाऊ द्यावा लागतो |१|
सरळ रेषे प्रमाणे आयुष्यात सगळ्या गोष्टी घडत गेल्या तर ते कसलं आलंय आयुष,
रहस्य तर चाक्राव्युह्चा प्रवास केल्यावरच उलघडतो |
सुखानंतर दुःख येते आणि दुखानंतरच सुखं,
म्हणून कधी कधी सर्व सुरळीत होण्यासाठी वेळ जाऊ द्यावा लागतो |२|
दु:खाचं डोंगर कितीही कोसळं तरी थबकून चालणार नाही,
लांबचा पल्ला गाटायचा आहे, अर्ध्या वाटी थकून चालणार नाही |
कोंबड किती हि झाकलं तरी सुर्य हा उगवतोच,
म्हणून कधी कधी सर्व सुरळीत होण्यासाठी वेळ जाऊ द्यावा लागतो |३|
अपयशाच्या काळोखात आयुष असह्य वाटू लागते,
कधी कधी तर आपल्या अस्तित्वावरच प्रश्न चिन्ह उगवतात |
भरती नंतर आहोटी आणि आहोटी नंतर पुन्हा भरती या निसर्गाच्या नियमास कोणीच अपवाद नसते,
म्हणून कधी कधी सर्व सुरळीत होण्यासाठी वेळ जाऊ द्यावा लागतो |४|
-SR.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.